अंत्येष्टी विधी

Showing all 16 results

  • मंत्राग्नी

    मानवी जन्माच्या आधीपासून (गर्भाधान संस्कार) ते त्याच्या मृत्यूनंतरही (दाहकर्म व श्राद्ध) केले जाणारे संस्कार हिंदू  जीवनशैलीत प्रचलित आहेत....
    पुढे वाचा
  • दहनविधी

    उपस्थितांनी मृतदेहावर चंदनकाष्ठ, अन्य लाकूड, उदबत्ती किंवा कापूर ठेवावा. ही कृती शास्त्रात नसून ती लौकिक पद्धत आहे....
    पुढे वाचा
  • पलाशविधी

    मृत व्यक्तीचा देह मिळत नसल्यास अशा व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी धर्मशास्त्राने ‘पालाशविधी’ करण्यास सांगितला आहे....
    पुढे वाचा
  • अस्थी संचयन

    दाहसंस्कार केलेल्या दिवशी किंवा मृत झाल्याच्या तिसऱ्या, सातव्या किंवा नवव्या दिवशी अस्थी गोळा करून त्यांचे दहा दिवसांच्या आत विसर्जन करावे....
    पुढे वाचा
  • गरुडपुराण

    जन्म आणि मृत्यू हे एक असे चक्र आहे, जे अविरत चालू राहते. ज्या व्यक्तीने जन्म घेतला त्याचा मृत्यू निश्चित आहे. जन्मापासून मृत्युपर्यंत आपल्याला विविध कार्य करावे लागतात. या कार्यासंबंधी ऋषीमुनी आणि विद्वानांनी विविध प्रथा, परंप...
    पुढे वाचा
  • दशक्रिया विधी

    दशक्रिया हा हिंदू चालीरीतींनुसार व्यक्तीच्या मृत्यूनंतर दहाव्या दिवशी करण्यात येणारा विधी आहे. ...
    पुढे वाचा
  • एकोदिष्ठ श्राद्ध (11वा दिवस)

    ११ व्या दिवशी स्नान झाल्यानंतर वास्तूत पंचगव्य होम करून सर्वत्र पंचगव्य शिंपडावे....
    पुढे वाचा
  • सपिंडी श्राद्ध (१२वा दिवस)

    सपिंडीकरण श्राद्ध केल्याने मृत जिवाला पितृही संज्ञा प्राप्त होऊन त्याला पितृलोकात स्थान मिळते. ...
    पुढे वाचा
  • निधन शांत

    व्यक्तीच्या मृत्यूमुळे निर्माण झालेले अरिष्ट दूर करण्यासाठी ही निधन शांती करतात. ...
    पुढे वाचा
  • मासिक श्राद्ध

    मासिक श्राद्ध हे बारा महिन्यांत सोळा श्राद्ध सांगितले आहे....
    पुढे वाचा
  • त्रिपाद शांत

    त्रिपाद नक्षत्र अशीच शांति करावी. त्रिपाद शांत अकराव्या दिवशी करावी...
    पुढे वाचा
  • पंचक शांत

    पंचक म्हणजे धनिष्ठा नक्षत्राचे उत्तरार्धास आरंभ करुन रेवतीच्या अंतापर्यत असणारीं साडेचार नक्षत्रें, ...
    पुढे वाचा
  • नारायणबली

    जेव्हा एखाद्या व्यक्तीला दुर्मरण येते तेव्हा अशा व्यक्तीच्या आत्मशांती प्रित्यर्थ नारायण बळी पूजा करावी...
    पुढे वाचा
  • नारायण नागबली पूजा

    नारायण नागबली पूजा हि दोन विविध पूजांचे एकत्रीकरण आहे, ज्यात नारायण बळी पूजा व नागबली पूजा यांचा समावेश आहे....
    पुढे वाचा
  • त्रिपिंडी श्राद्ध

    तीर्थाच्या ठिकाणी पितरांना उद्देशून जे श्राद्ध करतात, त्याला त्रिपिंडी श्राद्ध असे म्हणतात....
    पुढे वाचा
  • उदक शांती

    उदक म्हणजे “पाणी” आपल्या पृथ्वीवरील 71 टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. या पृथ्वीतलावर कुठल्याही गोष्टीच्या शुद्धीकरण करण्यासाठी पाण्याची आवश्यकता भासते. पाण्याची जागा ही अन्य कोणताही पदार्थ घेऊ शकत नाही....
    पुढे वाचा